HomeQuestionजर आपण जुने संस्कार काढून त्याजागी नवीन संस्कार आणले, तर आपण पुन्हा त्याच वर्तुळात फिरत नाही आहोत का? पुन्हा संसाराकडे वळत नाही आहोत का? पुन्हा संसारी बनत नाही आहोत का?
जर आपण जुने संस्कार काढून त्याजागी नवीन संस्कार आणले, तर आपण पुन्हा त्याच वर्तुळात फिरत नाही आहोत का? पुन्हा संसाराकडे वळत नाही आहोत का? पुन्हा संसारी बनत नाही आहोत का?
जेव्हा आपण दिवा लावतो आणि अंधार नाहीसा होतो, तेव्हा आपण असे म्हणत नाही की ‘मी अंधार दूर केला’; कारण तो तिथे कधीच अस्तित्वात नव्हता, ती केवळ प्रकाशाची अनुपस्थिती होती.